Main newsदेश

देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली…

पाटणा (बिहार): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसताना खुर्ची अचानक तुटल्यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळ उडाला.…

Main newsशिवसेना

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता कधी? थेट तारीखच सांगितली…

जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध अनेकांना लागले असून, राजकीय नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा…

Main newsराष्ट्रवादी

शरद पवार गटाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ…

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत…

Main newsराष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर…

मुंबईः माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखाच…

Main newsभाजप

कट्टर विरोधक नितेश राणे यांची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट; म्हणाले…

मुंबईः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला…

Main newsशिवसेना

…जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे : उद्धव ठाकरे

मुंबईः बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. मनसे आणि…

Main newsमनसे

राज ठाकरे यांचा मनसे स्टाईल इशारा; बडवा, फोडून काढा…

मुंबई : मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेने बोगस मतदानाविरोधात आज (शनिवार) सत्याचा मोर्चा काढला आहे. मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांनी हातात…

Main newsमनसे

राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का…

मुंबईः नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर शंभरहून अधिक लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली…

Main newsराष्ट्रवादी

मोठी बातमी! मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते : रुपाली ठोंबरे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे मोठं वक्तव्य…

Main newsशिवसेना

उद्धव ठाकरे यांचे खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका…

मुंबई: माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री आणि बच्चू…