Politics

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबला; छुप्या हालचालींवर कार्यकर्त्यांची करडी नजर

मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचा अधिकृत जाहीर प्रचार गुरुवारी रात्री समाप्त झाला. येत्या शनिवारी (दि. ७) मतदान होणार…

BreakingTop4महाराष्ट्र

मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याामुळे…

भाजप

नितेश राणेंना धक्का! पंचायत समितीत भाजपचा तिसरा उमेदवार बिनविरोध

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगर पंचायतीनंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता…

शिवसेना

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीही घराणेशाहीच्या विळख्यात

कार्यकर्त्यांच्या निवडणुकांत नेत्यांच्याच कुटुंबीयांची वर्णी मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घराणेशाही हा प्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र आता हा आजार…

भाजप

जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप! शिवसेनेला धक्का, भाजप मजबूत

  नीतीन भिलारे, उमेश गुरवांसह शिवसैनिकांचा जाहीर प्रवेश महाबळेश्वर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय हालचालींना…

महाराष्ट्र

ओबीसी बहुजन आघाडी–काँग्रेसची वैचारिक आघाडी; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढणार

मुंबई: प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात वैचारिक आघाडी झाली असून, आगामी जिल्हा परिषद व…

Main newsराष्ट्रवादी

ZP, पंचायत समितीला शरद पवार फिरवणार घड्याळाचे काटे…

मुंबईः महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बालेकिल्ले…

Main newsमहाराष्ट्र

ZP, पंचायत समिती उमेदवारांना खर्च मर्यादा किती? घ्या जाणून…

मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची…

Main newsमहाराष्ट्र

ZP, पंचायत समिती निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर…

नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने निर्माण झालेला वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला…