भाजप

महायुतीत जागावाटप ठरलं; भाजपच्या चार जागांसाठी जोरदार रस्सीखेच

मुंबई: राज्यसभेतील सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटप जवळपास निश्चित झाले असून भाजपला…

Main newsकाँग्रेस

पुण्यात जिवंत फिरायचं असेल तर भाजप विरोधात बोलायचं नाही…

पुणे : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी ते संबंधित…

महाराष्ट्र

आंबेगाव तालुका पत्रकार संघाला पुरस्कार प्रदान…

आंबेगाव (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुका पत्रकार संघाला स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते कर्जत (ता. रायगड) येथे…

महाराष्ट्र

औषध व्यावसायिकांसाठी ‘फार्मसी मॅनेजमेंट कोर्स’ पुण्यामध्ये संपन्न…

महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल आणि केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम पुणे : बदलत्या युगामध्ये स्पर्धेला स्पर्धेने उत्तर देण्यासाठी रविवारी (ता. २२) अभिनव…

Main newsमहाराष्ट्र

रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाले होते. अजित पवार…

Main newsमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या प्रश्नावर तोडगा…

Main newsराष्ट्रवादी

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

मुंबईः अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत…

Main newsमहाराष्ट्र

अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…

बारामती : दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अपघात की घातपात? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य…

Main newsराष्ट्रवादी

मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली…

पुणे: शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात…

Main newsमहाराष्ट्र

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई : राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे,…