Main newsमहाराष्ट्र

राज्यातील गायरान जमिनी वापरण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियम जाहीर…

मुंबई : राज्यातील गायरान जमिनींच्या वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर…

Main newsमहाराष्ट्र

कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना कमवा आणि शिका योजनेतून मिळणार 2000 रुपये…

सांगली: राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेज फी नाही, होस्टेल फी नाही. या व्यतिरिक्त दर महिना दोन हजार रुपये…

Main newsमहाराष्ट्र

सरकारचा मोठा निर्णय! शेतजमिनीवर घर, इमारत बांधकाम परवानगीसाठी आता…

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (२०२५ सुधारणा) अंतर्गत मोठा प्रशासकीय बदल करत अकृषक (एनए) परवानगीची सक्ती रद्द…

भाजप

राज्यसभा रणसंग्राम! महाराष्ट्रात भाजपमध्येच मोठी चुरस; राणा-अहीर-नेते यांच्यात लॉबिंग तेजीत

मुंबई: राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राज्यातून चार उमेदवार सहज विजयी करण्याइतके संख्याबळ…

महाराष्ट्र

गोवा! महाराष्ट्र मंडळात शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव!

पणजी (गोवा) : महाराष्ट्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला…

Main newsमहाराष्ट्र

मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य…

मुंबई: राज्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तेथे स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. संख्याबळाच्या आधारावर पक्षांना हे स्वीकृत…

भाजप

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पराभूत, नाराज आणि आयात नेत्यांना संधी

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठ महिन्यांनी अखेर नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. 12 उपाध्यक्ष, 6…

Main newsमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या प्रश्नावर तोडगा…

Main newsमहाराष्ट्र

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई : राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे,…

Main newsमहाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यातील ग्रामपंचायतींचा मोठा निर्णय…

मुंबई : गावपातळीवरील लोकशाही टिकवण्यासाठी आणि ग्रामपंचायतींचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निर्णायक पाऊल उचलले आहे. विविध…