आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय…
मुंबईः राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि प्रामुख्याने त्यांच्या विधवांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला…