Politics

मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी उल्लेख चुकीचा! पहिलीच टर्म शेवटची ठरू शकते; गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा

मुंबई: शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महायुतीत राजकीय खळबळ उडाली आहे. “मुख्यमंत्री माझ्यासारख्या २४२ आमदारांमुळे आहेत” असे…

Politics

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भूमिपुत्रांच्या हक्काची; हर्षवर्धन सपकाळ

रायगड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रायगड जिल्ह्यातील जासई, चिरनेर, सातिर्जे आणि चोंढी येथे प्रचार रॅलीत सहभाग…

Politics

दु:खातून सावरायच्या आधीच सत्तेच्या काटेरी सिंहासनावर बसावं लागल! किरण माने यांची भावनिक पोस्ट चर्चेत

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या तीन…

Politicsराष्ट्रवादी

पवार कुटुंबात खळबळ! ७२ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत…

पुणे : अजित पवार यांचे निधन होऊन ७२ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात नवीन सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आज (शनिवार)…

Politics

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ; महायुतीचे सत्तागणित बदलणार

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या…

Politicsशिवसेना

संजय राऊत भडकले; भाजपने कमाल केली! पानभर जाहिराती…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाकडून सर्वच वर्तमान पत्रांत दिल्या…

Politics

मोठी बातमी! पुणे महापौर निवडणूक लांबणीवर; 6 फेब्रुवारीला होणार फैसला

पुणे: पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आता फेब्रुवारीत होणार आहे. महापौर आरक्षणाच्या सोडतीनंतर महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात…

Politics

अजित पवार महाविकास आघाडीत येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षित युती आणि आघाड्या पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी भाजप–शिंदे गट एकत्र लढताना दिसले, तर…

Politics

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून राजकीय रणधुमाळी

मनसे-ठाकरे सेनेचा विरोध, बिहार सरकार ठाम; ३० मजली इमारतीला ३१४ कोटींची मंजुरी मुंबई: मुंबईत प्रस्तावित बिहार भवन उभारणीवरून सध्या महाराष्ट्र…

Politics

‘दो कदम नहीं… पचास कदम नीचे’! जयकुमार गोरे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सोलापूरचे राजकारण तापले

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही…